मंगळवार, २५ ऑगस्ट, २००९

प्रेम - चार ओळीत !

पुष्कराजची ही छोटीशी पण अर्थपूर्ण रचना बरंच काही सांगून जाते. कविता वाचताक्षणीच चाल सुचली. कशी वाटतेय ते ऐकून सांगा.

प्रेम - चार ओळीत

मी गेल्यावर स्मरशील का रे?
आठवणींनी व्याकूळ होउन
सांग कधी तू रड्शील का रे ?

या प्रश्नाला काय म्हणावे.
आत्म्याने देहास पुसावे
मी गेल्यावर जगशील का रे ?

कवी:पुष्कराज

चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: